सामाजिक न्याय यात्रेचे लातुरात जोरदार स्वागत
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
९८२२०४११७४
औसा :दिनांक ११ ऑक्टोबर रोजी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह हे सामाजिक न्याय यात्रेच्या निमित्ताने लातुरात पहिल्यांदाच आले होते हा कार्यक्रम लातूर येथील भालचंद्र ब्लड.बँक येथे आयोजित करण्यात आला होत. सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार भाई विनय रतन सिंह याचे हस्ते घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले या वेळी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रभारी, अनील धेंनवाल , गायकवाड सुनील सुनील थोरात,रमेश बालेश ही होत
ही सामाजिक न्याय यात्रा ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजी नागपूरच्या दीक्षा भूमी येथून प्रारंभ करण्यात आला होता. भाई विनय रतन सिंह हे लातूर येथील सामाजिक न्याय यात्रेच्या मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना महणाले की भीम आर्मी ही अशी संघटना आहे की ,जिथे कुठे अन्याय अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी पाहीलादा पोहंचून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असते, लातूर जिल्हा हा तस पाहिलं तर ही संतांची भूमी आहे आणि सर्वात जास्त तर याच ठिकाणी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय अत्याचार होत असतात .म्हणून बहुजन समजतील नेता मंडळी ही सत्ता मिळवली पाहिजे यातून जनतेला न्याय देता येईल
भीम आर्मी का कार्यकर्ता यह मरणे से कभी डरता नही है समाज के पिडीतो को न्याय देणे के कारण हमारा कार्यकरता जेल मे भी जा सकता है यह मनुवदीयोने याद रखणा असे महणाले या कार्यक्रमाचे नियोजन,. मराठवाडा निरीक्षक अक्षय धावरे , मराठवाडा अध्यक्ष विनोदजी कोल्हे, जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष विशाल पोटभरे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू.गवळे ,जिल्हा सचिव बबलू शिंदे तालुक्याचे तालुका.अध्यक्ष भीम आर्मिच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घतले आहे सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन भीम आर्मीचे निरीक्षक अक्षय धावरे यांनी केले
0 Comments